त्रिवेन्द्रम, सिक्किम, मुंबई, त्रिपुरा, माउंट आबू भारताच्या सर्वच कोपऱ्यांमध्ये तुम्ही गणपती बघू शकता.’भारताचा राजा’ ही १२ प्रश्नांची प्रश्न मंजुषा आहे.इतर सणांमधील गणपती पूजन आणि त्याचे श्लोक, (गणपतीचा)मंडप या संबंधित आम्ही प्रश्न घेऊन आलो आहोत. ५ भाग्यवान स्पर्धकांना अप्रतिम छायाचित्रे असलेले गणेशा विषयीचे पुस्तक भेट मिळेल.
सन १८९२ मध्ये,श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी ज्या शहरात पहिल्यांदाच सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन केले, त्या शहराचे नाव काय?
प्रथम सार्वजनिक गणेशोत्सव सन १८९२ मध्ये सुरू झाला.पुण्याचे रहिवासी कृष्णाची पंत, मराठा शासित, ग्वाल्हेर भेटीस गेले होते. तेथे त्यांनी पारंपरिक गणपतीपूजनाचा सार्वजनिक सोहळा बघितला.कृष्णाजीपंतांच्या ग्वाल्हेर मधील अनुभवांचे वर्णन ऐकून त्यांचे एक मित्र भाऊसाहेब लक्ष्मण जावळे यांना प्रेरणा मिळाली.त्यांच्या वाड्या मधे त्यांनी प्रथम सार्वजनिक गणपती मूर्तीची स्थापना केली। पुण्याच्या त्या भागाचे नांव ” शालूकर बोळ” असे होते.मूर्ती लाकूड व लाकडाच्या भुशापासून बनवलेली होती.ती गणेश मूर्ती योध्दा शैली मध्ये घडवलेली होती, स्वातंत्र्यसंग्रामासाठी प्रेरणादायक होती.१८९३ मधे “केसरी” या आपल्या वर्तमानपत्रात टिळकांनी ( भाऊसाहेबांच्या ) या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यानंतर राष्ट्रीय एकतेचे प्रतीक म्हणून, टिळकांनी १९८४ सालामधे त्यांच्या वर्तमानपत्र छपाई च्या कार्यालयामध्ये गणेशोत्सवाचे आयोजन केले.श्रीमंत रंगारी व टिळकांना मनःपूर्वक धन्यवाद ! कारण त्यांच्यामुळे हळूहळू संपूर्ण देशभरात एकतेचे प्रतीक म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होऊ लागला.
हे छायाचित्र भाऊसाहेब रंगारी यांच्या तत्कालीन घराचे आहे.
श्रेय : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती विश्र्वस्त मंडळ.
स्रोत htpps://….. fighterhttps://thebetterindia.com/261898/indias-oldest-ganeshotsav-was-set-up-by-a-freedom-fighter-in-18921892https://thebetterindia.com/261898/indias-oldest-ganeshotsav-was-set-up-by-a-freedom-fighter-in-1892
त्रिवेन्द्रम, सिक्किम, मुंबई, त्रिपुरा, माउंट आबू भारताच्या सर्वच कोपऱ्यांमध्ये तुम्ही गणपती बघू शकता.’भारताचा राजा’ ही १२ प्रश्नांची प्रश्न मंजुषा आहे.इतर सणांमधील गणपती पूजन आणि त्याचे श्लोक, (गणपतीचा)मंडप या संबंधित आम्ही प्रश्न घेऊन आलो आहोत. ५ भाग्यवान स्पर्धकांना अप्रतिम छायाचित्रे असलेले गणेशा विषयीचे पुस्तक भेट मिळेल.
सन १८९२ मध्ये,श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी ज्या शहरात पहिल्यांदाच सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन केले, त्या शहराचे नाव काय?
प्रथम सार्वजनिक गणेशोत्सव सन १८९२ मध्ये सुरू झाला.पुण्याचे रहिवासी कृष्णाची पंत, मराठा शासित, ग्वाल्हेर भेटीस गेले होते. तेथे त्यांनी पारंपरिक गणपतीपूजनाचा सार्वजनिक सोहळा बघितला.कृष्णाजीपंतांच्या ग्वाल्हेर मधील अनुभवांचे वर्णन ऐकून त्यांचे एक मित्र भाऊसाहेब लक्ष्मण जावळे यांना प्रेरणा मिळाली.त्यांच्या वाड्या मधे त्यांनी प्रथम सार्वजनिक गणपती मूर्तीची स्थापना केली। पुण्याच्या त्या भागाचे नांव ” शालूकर बोळ” असे होते.मूर्ती लाकूड व लाकडाच्या भुशापासून बनवलेली होती.ती गणेश मूर्ती योध्दा शैली मध्ये घडवलेली होती, स्वातंत्र्यसंग्रामासाठी प्रेरणादायक होती.१८९३ मधे “केसरी” या आपल्या वर्तमानपत्रात टिळकांनी ( भाऊसाहेबांच्या ) या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यानंतर राष्ट्रीय एकतेचे प्रतीक म्हणून, टिळकांनी १९८४ सालामधे त्यांच्या वर्तमानपत्र छपाई च्या कार्यालयामध्ये गणेशोत्सवाचे आयोजन केले.श्रीमंत रंगारी व टिळकांना मनःपूर्वक धन्यवाद ! कारण त्यांच्यामुळे हळूहळू संपूर्ण देशभरात एकतेचे प्रतीक म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होऊ लागला.
हे छायाचित्र भाऊसाहेब रंगारी यांच्या तत्कालीन घराचे आहे.
श्रेय : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती विश्र्वस्त मंडळ.
स्रोत htpps://….. fighterhttps://thebetterindia.com/261898/indias-oldest-ganeshotsav-was-set-up-by-a-freedom-fighter-in-18921892https://thebetterindia.com/261898/indias-oldest-ganeshotsav-was-set-up-by-a-freedom-fighter-in-1892