“भूतकाळात मी नव्हतो असे कधीच नव्हते, त्याचप्रमाणे तू आणि हे इतर सर्वही. भविष्यातही आपण नाही असे कधीच नसेल.”
दुस-या आणि तिस-या अध्यायातील अनेक श्लोकांद्वारेकृष्ण अर्जुनाला शिकवितो की आत्मा आणि शरीर भिन्न आहेत. सर्व सजीवांमध्ये – मनुष्य, प्राणी अथवा वृक्ष – आत्मा आहेच. आतमा शाश्वत आणि अविनाशी आहे.
गीतेच्या दुस-या अध्यायातील तेवीसाव्या श्लोकात कृष्ण अर्जुनाला सांगतो, “शस्त्रे आत्म्याला छेदू शकत नाहीत, अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही.
देह मृत्यू पावल्यावर दहन केला जातो, पुरला जातो किंवा पक्ष्यांद्वारे खाल्ला जातो. परंतु तेव्हाही आत्म्याचे अस्तित्व स्अंपत नाही. ज्याप्रमाणे जीर्ण वस्त्रांचा त्याग केला जातो त्याप्रमाणेच मृत्यूनंतर देहाचा त्याग केला⁷ जातो. म्हणूनच मृत्यूविषयी शोक करणे ही मूढता आहे.
होऊ घातलेल्या युद्धात अटळ असलेल्या मृत्यूंविषयी अर्जुनाला होत असलेले क्लेश थांबविण्यासाठी त्याने आत्म्याची संकल्पना जाणणे आवश्यक होते.
श्लोक 2.12
“भूतकाळात मी नव्हतो असे कधीच नव्हते, त्याचप्रमाणे तू आणि हे इतर सर्वही. भविष्यातही आपण नाही असे कधीच नसेल.”
दुस-या आणि तिस-या अध्यायातील अनेक श्लोकांद्वारेकृष्ण अर्जुनाला शिकवितो की आत्मा आणि शरीर भिन्न आहेत. सर्व सजीवांमध्ये – मनुष्य, प्राणी अथवा वृक्ष – आत्मा आहेच. आतमा शाश्वत आणि अविनाशी आहे.
गीतेच्या दुस-या अध्यायातील तेवीसाव्या श्लोकात कृष्ण अर्जुनाला सांगतो, “शस्त्रे आत्म्याला छेदू शकत नाहीत, अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही.
देह मृत्यू पावल्यावर दहन केला जातो, पुरला जातो किंवा पक्ष्यांद्वारे खाल्ला जातो. परंतु तेव्हाही आत्म्याचे अस्तित्व स्अंपत नाही. ज्याप्रमाणे जीर्ण वस्त्रांचा त्याग केला जातो त्याप्रमाणेच मृत्यूनंतर देहाचा त्याग केला⁷ जातो. म्हणूनच मृत्यूविषयी शोक करणे ही मूढता आहे.
होऊ घातलेल्या युद्धात अटळ असलेल्या मृत्यूंविषयी अर्जुनाला होत असलेले क्लेश थांबविण्यासाठी त्याने आत्म्याची संकल्पना जाणणे आवश्यक होते.
श्लोक 2.12