189

२. कर्तृत्व व आव्हाने

नमस्कार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांवर आधारित प्रश्नमंजुषा मालिकेतील हे द्वितीय पुष्प आहे.ह्या वर्षी अहिल्याबाईंची जन्मत्रिशताब्दी वर्ष संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या निरलस व्यक्तिमत्त्वाची व उदात्त, लोकोत्तर कार्याची ओळख आपण सर्वांना व्हावी हा ह्या उपक्रमाचा प्रामाणिक हेतू आहे.

ह्या प्रश्नमंजुषेतआपण अहिल्याबाईंचे कर्तृत्व आणि त्यांच्यासमोरील आव्हाने बघूया.

प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी ‘मी तयार आहे’ ह्यासमोरील बटन दाबा.ह्यामध्ये एकूण १०प्रश्न आहेत.

खंडेराव, अहिल्याबाईंचे पती , कसे मरण पावले?

अहिल्याबाई खंडेरावांच्या निधनानंतर सती जायला निघाल्या होत्या. परंतु त्यांना कुणी रोखले? कोणी त्यांना सती जाण्याच्या निर्णयाविरुद्ध परावृत्त केले?

मल्हारराव होळकर वेगवेगळ्या मोहिमांमध्ये भारतभर फिरत असत.ते राज्यात नसताना राज्यकारभार कोण चालवत असे?

मालेराव होळकर ह्यांनी किती कालावधीकरिता सरदारकी भूषविली?

अहिल्याबाई ह्या केवळ प्रजाहितदक्ष राजमाता नव्हत्या तर त्या रणरागिणीदेखील होत्या.त्यांनी प्रत्यक्ष, एका सतत त्रास देणाऱ्या शत्रूविरुद्ध युद्धात भाग घेतला होता. कोण होता तो शत्रू?

लोकमाता अहिल्याबाईं सती गेल्या नाहीत परंतु त्यांची मुलगी व सून ह्या सती गेल्या.अहिल्याबाईंनी आपल्या राज्यात विधवांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी काय तजवीज केली?

अहिल्याबाईंच्या भिल्ल जमातींसोबतच्या व्यवहाराने त्यांचा आणखी एक गुण अधोरेखित केला. तो गुण कोणता होता?

अहिल्याबाईंची कारकीर्द खालीलपैकी कोणत्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे?

अहिल्याबाईंच्या आयुष्यात आलेली संकटे, अडथळे काय काय होते?

अहिल्याबाई होळकर यांनी स्थापन केलेल्या धर्मादायी मालमत्तेचे व्यवस्थापन कोण करते?

बाहेर पडा

How did you like this quiz?

Get quiz links

We will send you quiz links at 6 AM on festival days. Nothing else 

Opt In