76

तृतीय पुष्प-कौटुंबिक पार्श्वभूमी

नमस्कार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांवर आधारित प्रश्नमंजुषा मालिकेतील हे तृतीय पुष्प आहे.

ह्या वर्षी अहिल्याबाईंची जन्मत्रिशताब्दी वर्ष संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या निरलस व्यक्तिमत्त्वाची व उदात्त, लोकोत्तर कार्याची ओळख आपण सर्वांना व्हावी हा ह्या उपक्रमाचा प्रामाणिक हेतू आहे.

ह्या प्रश्नमंजुषेत आपण अहिल्याबाईंची कौटुंबिक पार्श्वभूमी बघूया.

प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी ‘मी तयार आहे’ ह्यासमोरील बटन दाबा.ह्यामध्ये एकूण १०प्रश्न आहेत.

हरकू आई (हरकाई)अहिल्याबाईंची शेवटच्या क्षणापर्यंत सोबत होती. होळकर कुटुंबात ह्या हरकू आईचं स्थान काय होते?

अहिल्याबाईंच्या एकुलत्या एका मुलाचे नाव काय होते?

अहिल्याबाईंचे लग्न होळकर घराण्यात झाले त्यांच्या पतीचे नाव काय होते?

तुकोजीराव होळकर हे होळकर घराण्यातील एक महत्वपूर्ण व्यक्ती होते. ते कोण होते?

यशवंतराव फणसे हे अहिल्याबाईंचे कोण होते ?

नाथोबा अहिल्याबाईंचा जवळचा नातेवाईक होता.त्याला क्षयाची बाधा झाली व तो मरण पावला.कोण होता नाथोबा?

गंगोबा तात्या अहिल्याबाईंच्या विश्वासपात्र अधिकारी होते ,त्यांच्या कामाचे स्वरूप काय होते?

मल्हाररावांच्या मृत्यूनंतर माळव्याच्या कारभाराची सर्व सूत्रे कोणाच्या हातात गेली? (माळव्याचा सरदार म्हणून कोणाची नियुक्ती झाली.)

अहिल्याबाई यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर कोणत्या मराठा सरदाराने माळव्यातील होळकरांचे राज्य उलथवण्याचा प्रयत्न केला?

यशवंत राव फणसे यांनी माळवा राज्यातील रस्त्यावरील डाकूंवर मात केली. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना खालीलप्रमाणे मान्यता मिळाली:

बाहेर पडा

How did you like this quiz?

Get quiz links

We will send you quiz links at 6 AM on festival days. Nothing else 

Opt In