109

महर्षी व्यासांच्या महाभारतावरील प्रश्नमंजुषा

आज, २९ जुलै २०२६, गुरुपौर्णिमेचा पवित्र दिवस आहे. या दिवशी आपण महर्षी वेदव्यासांची जयंती साजरी करतो. भारतीय ज्ञानपरंपरा, वेद, पुराणे आणि महाभारत यांसारख्या अमूल्य ग्रंथांच्या निर्मितीत त्यांचे योगदान अतुलनीय आहे.
ही प्रश्नमंजुषा तुम्हाला महाभारताच्या अद्भुत विश्वात घेऊन जाईल—त्याची उत्पत्ती, वैशिष्ट्ये आणि गहन तात्त्विक आशय यांचा परिचय करून देईल.
या प्रश्नमंजुषेतील पाच भाग्यवान विजेत्यांना अर्जुन भारद्वाज लिखित “The Essential Mahabharata for the Young” हे पुस्तक भेट म्हणून मिळेल.

१. “व्यास” ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे पुनर्रचनाकार किंवा पुनर्व्यवस्थापक.
व्यासांनी कशाची पुनर्रचना किंवा पुनर्व्यवस्था केली?

२. व्यास हे विपुल रचनाकार व वाङ्मयनिर्माता होते. खालील पैकी कोणती रचना त्यांची नाही आहे?

३. महाभारतात व्यासांची भूमिका काय आहे?

४. महाभारत हे विनायकाने लिहिले. कोणी व्यासांना सुचवले की विनायकाला हे कार्य करण्यास आग्रह करावा?

५. महाभारत हे जगातील सर्वात मोठे महाकाव्य आहे. ह्यात किती श्लोक आहेत?

६. नैमिषारण्य ही जागा आहे जेथे महाभारताचे कथन केले गेले. ही जागा कोठे आहे ?

७. उग्रश्रावस् सौती ह्यांनी महाभारताचे कथन केले.सौती ह्या नावाचा अर्थ काय?

महाभारताच्या पहिल्या आध्याय (अनुक्रमणिका) च्या १६० श्लोकात त्याचा सार आहे. महाभारतातील कोणत्या पात्राच्या मुखी हे सांगितले आहे?

९. महाभारताची चिकित्सक आवृत्ती काय करते?

१०. महाभारताची तुलना हिंदू धर्माच्या महान रचनेबरोबर केली जाते. ती रचना कोणती?

११. “जय” हे महाभारताचे सुरुवातीचे नाव आहे. जय चा अर्थ म्हणजे विजय. कोणाच्या विजयाचे वर्णन ह्यात केले आहे?

१२. धर्माचे महत्त्व सांगणे का गरजेचे आहे?

बाहेर पडा

How did you like this quiz?

Get quiz links

We will send you quiz links at 6 AM on festival days. Nothing else 

Opt In